लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील श्री.विठ्ठल मारुती चव्हाण हे सपत्नीक मानाचे वारकरी ठरले.
श्री.विठ्ठल चव्हाण हे 61 वर्षांचे आहेत.तर त्यांच्या पत्नी
सौ.प्रयाग चव्हाण या 55 वर्षांच्या आहेत.हे दाम्पत्य मु. पो.सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर.जि. लातूर येथील रहिवासी आहेत..
श्री.चव्हाण हे मु पो सांगवी सुनेवाडी तांडाचे मागील 10 वर्षे सरपंच व सध्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत.सन 1980 पासून सलग वारी करत आहेत.यांना दोन मुले असून पुणे येथे नोकरीस आहेत.ही तर पांडुरंगाचीच कृपा असल्याची भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री व सौ.चव्हाण यांचा शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली होती. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला होता.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…